शिक्षकांचा दोन दिवसीय लाक्षणिक संप ; प्राथमिक शिक्षक समितीचा सहभाग

अमरावती – महेश बुंदे राज्य सरकारी, निम-सरकारी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीने २३, २४ फेब्रुवारी रोजी…

वाशिम जिल्हयातील पोलीस अंमलदार यांची क्रिडा क्षेत्रात तसेच वार्पिक गोळीबार सरावात मोलाची कामगिरी

प्रतिनिधी फुलचंद भगत वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह नेहमीच पोलीस अधिकारी/अमलदार यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत…

द्रुतगती मार्गावर ट्रकचा भीषण अपघात;शेतकरी व दोन बैल जागीच ठार

प्रतिनिधी फुलचंद भगत वाशिम:-नागपुर-औरंगाबाद दृतगती मार्गावर अपघाताची मालिका सुरुच असुन दि.१५ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघाताच शेतकर्‍याला…

आळंदी विकासास राष्ट्रवादीचा अध्यक्ष करण्याचे राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांचे आवाहन

प्रतिनिधी सुनील बटवाल आळंदी : येथील तीर्थक्षेत्र आळंदीचा विकास करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष देण्याचे…

केळगाव | दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

प्रतिनिधी सुनील बटवाल चिंबळी दि१५( वार्ताहर) श्री क्षेत्र आळंदी जवळ असलेल्या केळगाव (ता खेड)येथील  ग्रामदैवत असलेल्या…

मंगरुळपीर येथे काॅग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भव्य स्वागत

प्रतिनिधी फुलचंद भगत वाशिम:-दि.१५ फेब्रुवारी रोजी नियोजीत असलेल्या बंजारा समाजाची काशी समजल्या जाणार्‍या पोहरादेवीला दौर्‍यादरम्यान काॅग्रेसचे…

आजोबाच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनी मुख्यममंत्री साहायत निधीस मदत ; महिला व बालविकास अधिकारी कु.प्रियंका गवळी यांचा सामाजिक उपक्रम

प्रतिनिधी फुलचंद भगत वाशिम:- वाशिम जिल्ह्यात गेली दोन वर्षांपासून महिला व बालविकास अधिकारी म्हणुन आपली सेवा…

छत्रपती शिवाजी महाराज व संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा संपन्न ; संभाजी ब्रिगेड ने केले होते आयोजन

प्रतिनिधी फुलचंद भगत वाशिम:-रिसोड येथील राजस्थान माध्यमिक महाविद्यालयांमध्ये संभाजी ब्रिगेड वाशिम जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज…

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदव्युत्तर पदवीसाठी निवड ; धावंडा येथील होतकरू विद्यार्थ्यांने वाढविले गावाचे वैभव

प्रतिनिधी फुलचंद भगत वाशिम:-मानोरा तालुक्यातील धावंडा येथील विद्यार्थी वैभव पांडुरंग बळी ह्या पहिली ते पाचवी पर्यंत…

कालवा कागदोपत्री दुरुस्त करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी ; गळक्या कालव्यामुळे शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे नुकसान होत असल्याची तक्रार

प्रतिनिधी फुलचंद भगत वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील तीर्थक्षेत्र सावरगाव कान्होबा येथे अनेक शेतकऱ्यांना धरण कालव्याच्या थातूरमातूर दुरुस्ती व…

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!