निबोंली ता. धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे बालाजी फाउंडेशन च्या माध्यमातून शेती विषयक चर्चा सत्र.

निबोंली ता. धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे बालाजी फाउंडेशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विवेक मोरे, सुजीत देशमुख वैभव अमृतकर, कार्तिक मीनाक्षी, विलास देशमुख हे होते.

कोणत्या गावांमध्ये कोणत्या पिकांवर कोणती अडचण त्यानुसार ही चर्चासत्र ठरली जातात. कापूस पिकां सोबत सोयाबीन, तुर या पिकांबाबत चर्चा करण्यात आली. सोबतच शंखी गोगलगाय निर्मुलन चा विषय सुद्धा घेतला गेला. ग्रामपंचायत ने देखील शंखी गोगलगाय बद्दल ठराव घेऊ अशी ग्वाही सुद्धा दिली. बीबीएफ टेकक्निक तथा ऑरगॅनिक कार्बन वाढीसाठी चर्चा सत्रात मार्गदर्शन करण्यात आले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!