आमला येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई तसेच अवैध धंद्यांना उत,बाळासाहेब वानखडे यांच्या नेतृत्वात मजप्रा’अभियंता यांना निवेदन

दर्यापूर – महेश बुंदे

दि. ११ एप्रिल रोजी तालुक्यातील आमला येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई तसेच अवैध धंद्यांना उत आला असून याबाबत बाळासाहेब वानखडे यांच्या नेतृत्वात जीवन प्राधिकरण अधिकार शेंडे साहेब यांना शांततेत निवेदन देण्यात आले तसेच मातोश्री पांदण रस्ता करीता व पाणीटंचाई बाबत तहसीलदार योगेश देशमुख व दारू बंदी बाबत ठाणेदार दर्यापूर यांना निवेदन देण्यात आले .

या प्रसंगी आमला येथील कर्तव्य दक्ष नागरिक शरद पाटील वानखडे, नितीन अंबुलकर, मोहन दादा अंबुलकर, मदन पाटील बायस्कर, अतुल गोळे तंटामुक्तीअद्यक्ष रमेश भाऊ गोंडाने, पोलीस पाटील अमोल तांबडे सरपंच संतोष भाऊ चव्हाण, उपसरपंच कौशल्यताई धुमाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रीती ताई महल्ले, आरतीताई शेळके, राजधान गजभिये, अमोल राऊत,वैशाली ताई वाहूरवाघ नलीनी दिनेश सोंळके अलकाताई दहाट, मणीषाताई दहाट, शिलाताई चव्हान, राणीताई सोळंके युवा कार्यकर्ते सतीश शेळके, सुधीर धुमाळे, राहुल वाहूरवाघ, तेजस कडू, अनिकेत भुयार, मोहन बुंदीले, शुभम शेळके, संतोष इंगळे, निखिल इंगळे, बिज्जू चव्हाण, लुटेराज चव्हाण युसुब शाह ग्रामवाशी आमला उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!