वाळू व्यवसायिकांनी वळविला मोर्चा नांदगाव पोलीस स्टेशन वर, पोलीस प्रशासन चा मनमानी कारभार

प्रतिनिधी जयकुमार बुटे

स्थानिक अमरावती रेती व्यापारी यांचे ट्रक दररोज नांदगाव पेठ हद्दीतून येणे-जाणे करतात परंतु या ठिकाणाहून येत असताना नेहमी पोलिस प्रशासनाच्या वतीने नांदगाव पेठ पोलीस टोलनाक्याजवळ यांना त्रास दिला जातो असे रेती व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे .

पहा व्हिडिओ

दरम्यान आज सकाळी आठ वाजता टोल नाका जवळ येताच पोलीस कर्मचारी यावले साहेब आणि त्यांची टीम त्यांना नेहमी त्रास देत राहतात रॉयल्टी असल्यानंतर सुद्धा तुमचा ट्रक वर लोड आहे अशा प्रकारचे उत्तर देऊन त्यांना अडवून त्यांची विचारपूस करतात आज सकाळी आठ वाजता पोलीस कर्मचाऱ्यांना त्रासून सर्व व्यापारी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन वर आपला मोर्चा घेऊन निघाले व काळे साहेब यांना संबंधित कर्मचारीचि तक्रार देऊन निवेदन सादर केले काळेसाहेब साहेबांनी पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी बाहेर येऊन आपल्या समस्या आमच्या आमच्या चैनल कडे मांडल्या.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!