दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील अडुळा बाजार येथील शेतकरी सुनील बोंडे गेल्या अनेक गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीने त्रस्त असून त्याच्या शेताचे गयाटी नाल्यामुळे दोन भाग झाले असून, दरवर्षी लाखोंचे नुकसान होत आहे, तरी या समस्याकडे आमदार बळवंत वानखडे यांनी लक्ष द्यागे, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षे अगोदर नदी लगत असलेल्या शेतामध्ये नदीच्या पुरामुळे नदीचे पात्र शेतात पसरत असल्याने परिसरातील शेतकरी सुनील पाटील बोंडे यांची शेतीचा मोठा भाग ढासळलेल्यामुळे शेतीचा मोठा भाग कोसळला आहे.
