प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम: गावात शाश्वत स्वच्छता निर्माण होण्यासाठी प्रत्येक घरातील कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी व्यक्त केले.
स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत (दि. 21) घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी नियोजन भवन येथे त्या बोलत होत्या.
यावेळी ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता मापारी, सिंबाॅसिस सेंटरचे डाॅ. मानिकप्रभु धानोरकर, वरदा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक विनेश काकडे, वर्धा जि. प. च्या पाणी व स्वच्छता विभागाचे कार्यक्रम व्यवस्थापक सचिन खाडे, स्वच्छता तज्ञ अशोक रत्नपारखी आणि जिल्हा पाणी व स्वच्छता विभागापाणी व स्वच्छता विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी रविंद्र सोनोने यांची यावेळी उपस्थिती होती.
होते.
