अमानीचा २० वर्षीय युवक आठ दिवसापासून बेपत्ताच

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम – मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम अमानी येथील ३० वर्षीय युवक कुंडलीक उत्तम देशमुख हा १२ फेब्रुवारीपासून घरुन निघुन गेला असून आठ दिवस होवून या युवकाचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्यामुळे नातेवाईक हताश झाले आहेत.

सदर युवक बाहेर चहा प्यायला जातो असे म्हणून गेला होता. याबाबत नातेवाईकांनी मालेगाव पो.स्टे.मध्ये हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने मालेगाव पोलीस युवकाचा शोध घेत असून जिल्ह्यात कोणालाही हा युवक आढळून आल्यास त्वरीत मालेगाव पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!