ढगाळ वातावरणामुळे शेतकर्यांच्या पिकावर रोग पडण्याची चिन्ह..

प्रतिनिधी सुनील बटवाल

चिंबळी दि १३(वार्ताहर) गेल्या आठ ते दहा
दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामान निर्माण होत आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या वेळी धुके वाढत असल्याने कांदा गहू, हरभरा, व फुल शेतीवर किडी रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता असल्याची भावना व्यक्त केली जात आहे चाकण,चिंबळी  कुरुळी मोई निघोजे‌ केळगाव मरकळ सोळू धानोरे चल्होरी खु परिसरातील शेतकरी वर्गानी गेल्या दोन महिन्यांपूर्वी महागडी कांदा रोपे आणून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे .

परंतु ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने  वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव झाला असल्याने औषध फवारणी करावी लागत आहे .

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!