दर्यापूर – महेश बुंदे
कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला या काळात सर्व वस्तूची भाववाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असताना, त्यात मोबाईल रिचार्जमध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याने मोबाईल कंपन्यांनी एक प्रकारे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली असून मोबाईल कंपन्यांचे चुकीचे धोरणामुळे सामान्य मात्र ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.
