दर्यापुरात साडेतीन वाजता अवकाळी पावसाचे आगमन

दर्यापूर – महेश बुंदे

पाऊस येते की काय अशी भीती सकाळपासून बदली आली होती, ढगाळ वातावरणामुळे चिंतित असतानाच अचानक साडेतीन वाजता हलक्या पावसाच्या सरी यायला लागले, कारण त्या वेळेसच अकोला येथे गारपीट झाली होती, तेव्हा येथील चित्र पाहून कसे वाटले, येथे गारपीट होते की काय, हलका पाऊस येऊन व रस्ते ओले करून गेला नुकसान कुणाचे झाले नाही मात्र जास्त जर आला असता तर शेतकऱ्याला नुकसानीस सामोरे जावे लागले असते, कारण शेतामध्ये वेचायला माणसे मिळत नाही कापूस वेचायला मजूर मिळत नाही अनेक शेतात कापूस असलेली पराठी उभी आहे तसेच काही शेतांमध्ये तुर सुद्धा सोंगायला आली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थोडे फार धान्यबाहेर पडलेले होते मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाची हर्रास झाली व नंतर पावसाच्या सरी आल्याने सरीचा फटका व्यापाऱ्याला बसला पण लगेच पाऊस निघून गेला मात्र ढगाळ वातावरण अध्यापन ही असल्यामुळे पाऊस येतो की काय असे वाटते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!