चाकण नगरपरिषद कडून चाकण वासियांना जाहीर आवाहन…

चाकण नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचे चाकण वासियांना जाहीर आवाहन .

चाकण वार्ता :- चाकण नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांना चाकण नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग मार्फत जाहिर आवाहन करण्यात येत आहे की चाकण नगरपरिषदेकडून जलशुद्धी केंद्राला मजबूत व बळकटी करण करण्यासाठी दि १५/१२/२०२१
या तारखे पासून कामाला सुरवात झाली आहे. सदर हे काम चालू असल्यामुळे सर्वांना जास्तीत जास्त ५०% इतक्या क्षमतेने वापरता येणार आहे. त्यामुळे चाकण शहरात सर्व नागरिकास कमी द दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.


काही अंशी गढूळ पाणी ही येण्याची शक्यता आहे .तरी हे पाणी सर्वांनी उकळून व गाळून पाण्याचे शुद्धीकरण करूनच पाणी पिण्यासाठी वापरावे. अशी माहिती चाकण नगरपरिषद चे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी दिली.

सदरचे हे काम एक महिना चालणार असून आपल्याला होत असलेल्या असुविधेबद्दल चाकण नगर परिषद आपली क्षमस्व आहे. तरी सर्व नागरिकांनी सहकार्यांची भावना ठेवावी. अशी विनंती नगरपरिषद मार्फत करण्यात आली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!