मुग, उळीद पीकाची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळण्यात यावी – श्रीकृष्ण सावरकर

दर्यापूर – महेश बुंदे

सरकारने मुग व उळीद पीकाची नुकसान भरपाई दिवाळी अगोदर शेतकऱ्यांना देण्याचे कबुल केले परंतु शासनाचा निधी मागणीच्या तुलनेत कमी प्राप्त झाल्यामुळे अंजनगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा, देऊळगाव, फाजलपूर, रामपुरा, मलकापुर, सैय्यदगाव, खासपुर, खीरगव्हान, निंभारी, कुंभारगाव या गावातील शेतकऱ्यांना लाभ मीळाला नाही.

महसुल विभागाणे शासनाकडून निधी प्राप्त करून वरील गावातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात द्यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कोकर्डा येथील तंटा मुक्ती अध्यक्ष तथा माजी सरपच श्री श्रीकृष्ण पाटील सावरकर यांनी दिला आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!