बाबळी परिसरात दूषित पाणीपुरवठा

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर तालुक्यातील बाबळी परिसरात दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी मैलामिश्रित दूषित पाणीपुरवठा झाला असून, या पाण्याच्या वापरामुळे रहिवाशांकडून आरोग्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. घरात गढूळ पाणी येत असून, त्याला दुर्गंध येत असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.

दूषित पाणीपुरवठ्याबद्दल रहिवाशांनी नगरसेवक जयंत वाकोडे यांना माहिती दिली. त्यांनी या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील अधिकारी भगत यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांना दिला नाही यापुढे दूषित पाणीपुरवठा करणार असेल, तर यापुढे कर भरणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतल्याचे नगरसेवक जयंत वाकोडे यांनी सांगितले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!