दर्यापूर – महेश बुंदे
जलस्तर वाढवण्यासाठी शासन प्रत्येक ठिकाणी गाव तलाव, ब्रिटिश कालीन तलाव, शिवतलाव अशा सर्व तलावांचे खोलीकरण लोकसहभागातून ल करण्याचे शासनाने ठरवले आहे.
तर दुसरीकडे तालुक्यातील आराळा ग्रामपंचायत सरपंच यांनी पंधरा दिवसा अगोदर माती उचलण्याचा शुभारंभ पूजन स्वतः केले. पण स स्वार्थासाठी त्यानी पंधरा दिवस माती तलावातून उचलण्याचे काम करीत असलेल्या शेतकरी बंधूना अचानक काम बंद करा म्हणून सांगितले.
