कळसूबाई शिखर शिव सह्याद्री ट्रेकर्सकडून सर

चिंबळी प्रतिनिधी सुनील बटवाल

दि १९ :(वार्ताहर)  महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर शिव सह्याद्री ट्रेकर्सकडून सर करण्यात आले, खेड तालुक्यातील कुरुळी परिसरातील युवक एकत्र येत शिव सह्याद्री ट्रेकर्स या माध्यमातून दर महिन्याला एक ट्रेक याप्रमाणे आत्तापर्यंत ३० ते ४० गड – किल्यांवर ट्रेक केले आहे.

प्रत्येक किल्ल्यावर गेल्यावर तिथे कचरा गोळा करून पिशव्यांमध्ये भरून गडावरून खाली आणून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली जाते, या साफ-सफाईत प्लास्टिकच्या पिशव्या, पाकिटे, बाटल्या आदी कचऱ्याचे प्रमाण जास्त असते,हा कचरा गोळा करण्यात युवक पुढाकार घेत असताना तो करण्यातही गडावर जाणारे तरुणच आघाडीवर असल्याची खंत या संस्थेचे सदस्य व दैनिक प्रभातचे एजंट  राहुल बनकर यांनी सांगितले ‌ यावेळी कळसूबाई ट्रेकमध्ये ५ ते ५० वयोगटातील व्यक्तींनी सहभाग घेतला होता अशी माहिती  राहुल बनकर, सचिन जाधव,  
 आदी ट्रेकर्सनी सहभाग घेतला.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!