थोर महात्मे यांचे पुतळे हठवल्यामुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण

प्रतिनिधी जयकुमार बुटे

राजापेठ उड्डाणपुलावर याप्रमाणे आमदार रवी राणा आणि त्यांचे समर्थक यांनी शिवाजी महाराज स्मारक काही दिवसापूर्वी बसवले होते परंतु सुरक्षा आभावि स्मारक महापालिका प्रशासनाने हठविण्यात आले त्यानंतर आज अमरावती महापालिकाला याठिकाणी आमदार रवी राणा यांच्या समर्थक यांच्यावतीने निवेदन देण्याकरिता गर्दी करण्यात आली.

सकाळ पासून राजकारणामुळे गरम झालेले अमरावतीचे वातावरण हे एकमेकांना दोषी ठरवण्यात जात होते असे अशा प्रशासन च्या लक्षात आल्यानंतर शहरामध्ये काही विपरीत घटना घडू नये करिता पोलीस प्रशासन द्वारा चोख बंदोबस्त लावण्यात आला व याची दक्षता घेण्यात आली सकाळपासूनच महापालिका येते आमदार रवी राणा यांच्या समर्थक या ठिकाणी गोळा झाले परिस्थिती अत्यंत गांभीर्याने पोलीस प्रशासन द्वारे हाताळण्यात आलि आता परिस्थिती नियंत्रणात आहे परंतु कालपासून प्रत्येक पक्षाने एकमेकांवर आरोप करत आहे सार्वजनिक लोकांना या गोष्टीचा त्रास होईल विचार न करता आरोप-प्रत्यारोप करण्यात सुरू आहे त्यामुळे त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये करिता त्या जागेवरून पोलीस बंदोबस्त हलविण्यात आला नाही कोणतेही विपरीत घटना घडू नये याची काळजी घेण्यात येत आहे

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!