स्वराज्य वार्ता रिपोर्ट
आजपासुन राज्य शासनाने ओमीक्रोनच्या पार्श्वभूमीवर नवीन नियमावली जाहीर केली असुन राज्यात आजपासुन नाईट कर्पू लागु लागु करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.याचे परिपत्रक देखील जाहीर केले असुन नियम मोडण्याऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
देशात ओमीक्रोनचे रुग्ण वाढत असुन त्याला प्रतिबंध करण्यासाठी केंद्राने राज्यांना सूचना केल्या आहेत. बाहेरील देशात कोरोना व ओमीक्रोन पुन्हा थैमान घातले असुन विदेशात लॉकडाउन चालूं केला आहे. त्यामुळे आपल्या देशात देखील खबरदारी म्हणून व राज्यात वाढनारी रुग्णसंख्या पाहता आज राज्य शासनाने निर्बंध लागु केले आहे..
