स्वराज्य संघटनेचा स्तुती जन्य जनहितार्थ उपक्रम

शेकडो गोरगरीब जनतेला ब्लॅंकेट चा करण्यात आला वाटप

राजेंद्र वाटाणे/ अमरावती

आज दि.२३/१२/०२१ रोजी
स्वराज्य संघटनेच्या वतीने मातोश्री रमाबाई आबेडकर नगरातील शेकडो वृध्दमातेना कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे एक हात मदतीचा ब्लँकेट चे वाटप करण्यात आले अमरावती शहरातील संपुर्ण १० हजार ब्लँकेट वाटप झोपडपट्टी परिसरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सध्या शहरांमध्ये कडाक्याच्या थंडीचा जोर पकडला असून या उपक्रमाची सुरुवात मातोश्री रमाबाई आबेडकर नगरा पासुन करण्यात आली. एकंदरीत झोपडपट्टी येथील नागरिकांची वेथा बघितली असता आज रोजी गोरगरीब शेकडो नागरिक कांना ब्लॅंकेट चा वाटप करण्यात आला आहे स्वराज्य संघटनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अमोल इंगळे ,मनोज वानखडे, सोमनाथ पाल, गणेश पावडे, संदिप तायडे ,सुधाकरराव कुलकर्णी ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात नगरातील गोरगरीब नागरिकांनी एक हात मदतीचा या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून प्रतिसाद दिला.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!