अमरावती शहरात कलम 144 लागू,कायदा-सुव्यवस्था राखण्याचे प्रशासनाकडून आव्हान

अमरावती वार्ता:- दिनांक 12 व 13 नोव्हेंबरला झालेल्या तोडफोडीच्या पृष्ठ भूमीवरून प्रभारी पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी अमरावती शहरात आज दिनांक 13 नोव्हेंबर 2019 रोजी दोन वाजता पासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहे पंचर बंदीचे आदेश पुढील आदेश येईपर्यंत अमरावती शहरात लागू राहतील विचार बंदीच्या काळात कोणतीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कोणत्याही कारणाने घराबाहेर पडणार नाही.

तसेच पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाही आणि कोणत्याही प्रकारची अफवा प्रसारित करणार नाही आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय दंड संहिता अठराशे साठ च्या कलम 188 अन्वय शिक्षापात्र व अपराध मानला जाईल तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर शहरातून 100 अतिरिक्त पोलीस बंदोबस्त अमरावती शहरात लावण्यात आला आहे तरी अमरावती नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून कडेतोल प्रयत्न चालू आहे

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!